शंकरनाथ कांबळे (एस. के. कांबळे ) हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. डिलाइल रोड मुम्बई येथे त्यांचे जलसा मंडळ होते. १९३९ सालच्या आधीचा हा जलसा असावा. यांच्या या जलसा मंडळांचे प्रयोग मुम्बई परिसरातील अनेक ठिकाणी झालेले आहेत. पुढे १९५६ पर्यन्त जवळपास या जलसा प्रयोगशील पद्धतीने डॉ. बाबासाहेबांच्या विचार अनेक दुर्गम तसेच दुर्मिळ ठिकाणांवर पोहचविण्याचे महत्वपूर्ण कार्य केलेले आपल्याला बघायला मिळेल.
share please
ReplyDelete