स्व. विजयानंद जाधव
आम्बेडकरी सांस्कृतिक परंपरेतील एक अजोड़ व्यक्तिमत्व आहे. हे एक कवी, गायक, तसेच संगीतकार सुद्धा आहेत. त्यांनी मराठी हिंदी भाषेतील अनेक गीते लिहिली आहेत. परंतु आम्बेडकरी विचारधारेने प्रेरित होऊन अत्यंत भावनात्मक गीते लिहिली आहेत. त्यांचे विशेष गाजलेले गीत.... लय मजबूत भीमच किल्ला,
मिलते तुपाची पोली भीमा तुझ्यामुळे,
भीमा तू गेल्यापाटही उन्हाळा झाला सारा
हे विशेषत्वाने गेल जातात.
No comments:
Post a Comment