शंकर पवार उर्फ़ कवी शेखर
शंकर पवार हे भीमराव करदक यांचे समकालीन, समवयस्क जलसाकार होते. शंकर पवार यांनी कवी शेखर या टोपण नावाने १९१८ सालापासून काव्यलेखन केलेले आहेत. "अस्पृश्यांचे धेय्य" या नावाची त्यांची काव्यरचना १८/१०/१९१८ या साल ची आहे. "सत्त्याग्रहीस" या शीर्षकाची काव्यरचना २१/११/१९२८ ची आहे. "सत्त्याग्रहास चला " ही रचना त्यांनी ५/८/१०३० ला लिहिली. हे आणि आशा प्रकारच्या रचना त्यांनी रणभेरी या संकलित पुस्तकाचे प्रकाशन १२/१२/१९३१ ला स. रा. गायकवाड़ यांच्या हस्ते झाले होते.
१९३३ साली कवी शेखर यानी लिहिलेला "अस्पृश्य समाजाला इशारा" है पोवाड़ा गणपतराव खरात यानी प्रकाशित केला.
No comments:
Post a Comment